कथेची तीन भागात विभागणी
(Division of the Story in to Three Acts )
चित्रपटाच्या लिखाणाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या आधी आपण कथेचे तीन भाग करावेत असा सर्व साधारण नियम आहे. काही लेखक लिहिण्या साठी आपल्या कथेची पांच किंवा सात भागात विभागणी करतात. पण आपण तीन भाग करण्याच्या मार्गाने विचार करू. तसा कोणत्याही पद्धतीने मोठा काही फरक पडत नाही. कारण हा आपापल्या सोयीचा भाग असतो. लेखक आपल्या कथा विचारांची मांडणी कशी करतो यावर ते अवलंबून असते. त्यामुळे दर्शकांच्या अनुभूतीला काहीही फरक पडत नाही.
कथेची विभागणी करायची याचा अर्थ असा नाही की कथेचे तुकडे करायचे असतात. कथा सर्वथा सलग आणि प्रवाही असायला हवी असते. हे भाग लिहिण्याच्या सोयी करिता करायचे पण ते वाटायला नकोत.
चित्रपट कसा तयार होतो ? -
कथा एक सलग गोष्ट असते.
पटकथा म्हणजे - वेगवेगळ्या लोकेशन नुसार आणि वेळेनुसार त्या कथेचे काही सीन होतात.
संवाद - प्रत्यक व्यक्तीरेखाचे आपापले ध्येय संघर्ष ह्यातून त्याचे बोलणे लिहिले जाते.
पटकथा संवाद लिहून झाल्यावर दिग्दर्शक ह्या लिहिलेल्या स्क्रिप्ट चे ब्रेक डाऊन करतो.
प्रत्येक सीन मध्ये तो काही वेगवेगळ्या अन्गल ने शॉट स घेतो. (एक्शन आणि कट ह्यामधला भाग)
lab मध्ये हे सगळे शॉट बरोबर एकसंध सलग वाटतील असे जोडले जातात.
आणि शब्दातली कथा चित्र स्वरुपात अखंड होते.
याच प्रकारे आपण आपल्या कथेचे तीन काल्पनिक भाग करायचे.
पहिल्या भागात प्रेक्षकांना व्यक्तिरेखांच्या आणि कथेच्या विश्वात सामावून घायचे असते.
दुसऱ्या भागात नायकाला जे हवे आहे ते मिळवण्यातला संघर्ष चढाओढ रंगवायची असते.
तिसऱ्या भागात हा संघर्ष अत्युच्च टोकाला नेवून समाधाकारक शेवटाला न्यायचे असते.
ह्यामध्ये कुठेही पडदा पडत नाही, क्लिअर कट वेगवेगळे अंक होत नाहीत. सिनेमा स्टार्ट टू एन्ड अखंड स्वप्ना सारखा असतो. ह्या स्वप्न तून तो इच्छा असूनही बाहेर पडत नाही. पडू इच्छित नाही तेव्हा सिनेमा यशस्वी होतो. तुम्ही खूप उत्कृष्ट सिनेमा पाहून उठता तेव्हाचे स्वत:चे भान तपासून पहा, किंवा उत्कृष्ट सिनेमा पाहून थिएटरच्या बाहेर आलेल्या प्रेक्षकांचे चेहरे न्याहाळा. तुम्हाला ते स्वप्नातून उठून आल्या सारखेच वाटतील. जाग आली एक मोठा सुस्कारा सोडतांना दिसतील. प्रेक्षकांना तुम्ही केलेल्या तीन भागाची किंवा शॉटची जाणीव होत नाही. ही तीन भागांची सोय लेखनासाठी केलेली असते. ह्यासाठी की आपल्या कथेचा कमी आवश्यक भाग जास्त दीर्घ होवू नये. आणि अत्यंत आवश्यक भाग लहान राहू नये.
आपण कश्या बद्दल ची गोष्ट सांगणार आहोत ? आपल्या प्रमुख व्यक्तिरेखा कोणकोणत्या आहेत ? हि कथा कुठे घडते आहे ? हे सांगण्यासाठी आपण खूप वेळ घातला तर महत्वाचा संघर्ष दाखवायला वेळ काम पडेल. ही गल्लत टाळण्या साठी हे करावयाचे आहे.
तीन भागात विभागणी करणे हा काही पक्का ठरलेला फार्मुला नाहीये. कि कोणतीही कथा ह्या साच्यात टाकता येईल. लक्षात घ्या हे सृजनशील काम आहे. येथे ठरलेले फार्मुले व्यर्थ ठरतात.
हे भाग साधारण किती लांबीचे असावेत ह्याबद्दल ही पक्का नाही पण एक नियम आहे- संपूर्ण चित्रपटाची लांबी (किंवा संहितेची) जितकी आहे त्याचे चार भाग करावे. समजा फिल्म दोन तासांची आहे (1२० मिनिटे ) तर पहिला एक चतुर्थाश भाग (तीस मिनिटे )हा फर्स्ट अक्ट असावा. पुढील दोन भागांचा (साधारणत: निम्मा) (साठ मिनिटे)सेकंड अक्ट असावा. उरलेला शेवटचा चतुर्थाश भाग (तीस मिनिटे)थर्ड अक्ट असावा. लिखित संहिता १०० पानांची असेल तर
------------- २५% ------------! -------------------- ५० % ----------------------- ! ----------- २५ % ------------ !
फर्स्ट अक्ट सेकंड अक्ट थर्ड अक्ट
३० मिनिटे ६० मिनिटे ३० मिनिटे
२५ पाने ५० पाने २५ पाने
हे तुमच्या कथे प्रमाणे थोडे पुढे मागे होवू शकते. काही अपरिहार्य ठिकाणी सर्वथा वेगळेही असू शकते. पण असा सर्व साधारण नियम हॉलीवूड च्या स्क्रिप्ट रायटर नी घालून घेतला आहे. आपल्या कडे ह्याचा तितकासा वापर होत असावा असे वाटत नाही. पण काही उत्कृष्ट चित्रपटांची रचना तशी झालेली आढळते. त्यामुळे ही पद्धत उपयोगी वाटते.
हे तिन्ही भाग (अक्ट ) कसे असावेत कसे करावेत ह्या बद्दल चर्चा करण्या साठी आपण लगान ह्या सिनेमाच उदाहरण डोळ्या समोर ठेवू या. मार्च ३1
सुरुवात (ACT ONE)
प्रथम आपणास आपल्या कथेची पार्श्वभूमी उभी करायची असते. आता “लगान” ह्या चित्रपटाचा आपण संदर्भ घ्यावयाचा ठरवले आहे. “लगान” सिनेमाची लांबी २२० मिनिटे अशी आहे. ह्याचे आपण चार समान भाग केले तर प्रत्येक भाग ५५ मिनिटांचा होईल. वर पहिल्या प्रमाणे पहिला भाग एक चतुर्थाशं म्हणजे ५५ मिनिटांचा होतो. “लगान” च्या पहिल्या ५५ मिनिटांचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल कि पहिला भाग कसा असावा. लक्षात घ्या एक्झ्याक्टली ५५ व्या मिनिटाला हे झालच पाहिजे अस नाही. सिनेमा बनवणे हे क्रियेटीव्ह काम आहे. त्यात १०० % असच पाहिजे असा नियम असूच शकत नाही. तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र आहे. पण असे असले तर ते जास्त परिणाम कारक होवू शकते.
तर “लगान” सुरु होतो. टायटल संपताच तिसऱ्या मिनिटाला अमिताभ बच्चन यांचा धीरगंभीर आवाज आपणास स्वातंत्र पूर्वीच्या काळात घेवून जातो. चंपानेर गावाची सैर होते, लगान हा काय प्रकार असतो हे समजते. आणि हि लगान देण्याची ह्या लोकांची परिस्थिती नाही हे कळते. साधारण १३ मिनिटाला भुवन ह्या नायकाची मनोभूमिका प्रेक्षकांना कळते. तो शिकार होण्या पासून हरिणांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. ह्यातून भुवनच्या मनातली भूतदया दिसते आणि तो इंग्रजांच्या विरुद्ध आहे हे समजते. ह्या ठिकाणी भुवन वाचतो. पण ह्याच मुळे तो सर्व गावाला धोक्यात आणतो. साधारण २० व्या मिनिटाला राजा पुरण सिंघ मांसाहार घेत नाही म्हणून मागील वर्षाचे कारण दाखवून लगान दुप्पट करतो.
हे ऐकून ३९ व्या मिनिटाला सर्व गावकरी राजा पुरण सिंघला लगान माफीच साकड घालायला येतात. तेव्हा कॅप्टन रसेल विक्षिप्त पणे लगान माफ करतो आणि अट टाकतो ती हि भुवनला. कॅप्टन रसेलला भुवन च्या डोळ्यात दिसणारी बंडखोरी विझवायची असते. कॅप्टन रसेलच्या विक्षिप्त पणाचा ह्या ठिकाणी खूप छान वापर केला आहे प्रसंगात नाट्यमयता आणण्या साठी. आणि हा चित्रपटाचा महत्वाचा सीन होतो. येथून कथेला वळण प्राप्त होते. भुवन ने क्रिकेट खेळण्याच चलेंज स्वीकाराव कि नाही ? हा प्रश्न सिनेमातल्या व्यक्तिरेखा सोबतच प्रेक्षकांना ही भंडावतो. गावकऱ्यांच कुजबुजत भुवनला गप्प राहायला सांगण आणि बाकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आलेलं दडपण. प्रसंगाचं गांभीर्य वाढवत. कॅप्टन रसेल जिंकण्याची रक्कम वाढवत जातो. तीन वर्षाची लगान माफ ……………… भुवन पूर्ण आत्मविश्वासान कबूल करतो. गावकर्यांची त्रेधा. राजाला विनवण. क्रिकेट खेळण्याचा भुवन चा लुटुपुटू चा प्रयत्न. शेजारच्या गावावाल्यांचा राग. पुन्हा राजा पुरणसिंग ची विनवणी पण आता गोष्ट पूर्णत: हात बाहेर गेलेली. ५७ व्या मिनिटाला राजा सांगतो “उनका खेल सिखो !”
आता क्रिकेट खेळण्या शिवाय मार्ग नाही.
हा ३९ व्या मिनिटा पासून ५७ व्या मिनिटा पर्यंत जो चालतो तो पहिल्या भागाचा अत्युच्च बिंदू ! इंग्रज विरुद्ध गावकरी अशी क्रिकेट match होणार कि नाही हा संघर्ष येथे संपतो. आता match होणारच आणि ती कशी होणार ? भुवनला कोण कोण खेळाडू मिळणार ? मिळतील की नाही ? ते हा खेळ कसा शिकतील ? कोण शिकवेल ? आणि मग ते जिकंतिल की हारतील ? असे बरेच प्रश्न प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे प्रेक्षकांना पडतात. थोडक्यात काय होईल ह्याची उत्कंठा लागते. आणि त्याच्या पाठीचा कणा ताठ होतो. ते सरसावतात.
नेमके हेच काम पहिल्या act मध्ये करावयाचे असते. आपल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच एकमेकांशी असलेल नात, संबंध, प्रत्येकाची ओळख, नायकाला काय मिळवायचं आहे ? त्याला येवू शकणाऱ्या अडचणी ? हे समजावून सांगत जातो. आणि ह्या पहिल्या भागाच्या शेवटी महत्वाचा मोठा प्रश्न निर्माण करतो. Major Dramatic Question
महत्वाचा मोठा प्रश्न
आपल्या सिनेमा साठी किती महत्वाचा आहे हे आपण उद्या
पाहु. April 01
२) पहिला प्रयत्न (First attempt) -
8) परिवर्तन (Character Change) -
महत्वाचा नाट्यपूर्ण प्रश्न (major Dramatic Question)
कुठल्याही उत्कृष्ट सिनेमात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी एकमेव शक्ती असते. ह्या शक्तीनेच चित्रपटातल्या साऱ्या घटना कार्यान्वित होत असतात. एखाद्या चक्री वादळा सारख ती शक्ती प्रेक्षकांना झपाटून टाकते.
ती शक्ती त्यात केलेल्या तांत्रिक इफेक्टची नसते !
त्यातल्या उत्कृष्ट एक्शन सीनची नसते !
दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या एखाद्या डायालोग ची हि नसते !
ती शक्ती असते एका प्रश्न चिन्हाची, वरील सर्व घटकांनी मिळून प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या major Dramatic Question ची ! major Dramatic Question (MDQ). महत्वाचा नाट्यपूर्ण प्रश्न !
लगान मध्ये घडणारा ३९ व्या मिनिटा पासून ५७ व्या मिनिटा पर्यंतचा सिक्वेन्स हा प्रेक्षका समोर एक मोठा प्रश्न निर्माण करतो. भुवन क्रिकेट खेळण्याच हे धैर्य करेल का ? ह्या प्रश्नाच उत्तर ह्या भागाचा अत्युच्च बिंदू ठरतो.
प्रेक्षकांच्या मनातही एक घालमेल सुरु झालेली असते. भुवन ने हे साहस करावे का ? तो ह्या इग्रजांच्या विरुद्ध क्रिकेट खेळू शकेल ? जिंकू शकेल ? आणि प्रेक्षकांना उत्तर मिळते. हे उत्तर MDQ निर्माण करते.
भुवन आता क्रिकेट खेळणार, आणि दुसरा महत्वाचा मोठा नाट्यपूर्ण प्रश्न समोर येतो. भुवन हि match जिंकेल का ? तीन वर्षाची लगान माफ होईल का ? ह्या प्रश्नाच उत्तर हाच चित्रपटाचा शेवट आहे ! ह्या प्रश्नासाठी हा संपूर्ण चित्रपट चालणार आहे. ह्या प्रश्ना मुळेच प्रेक्षका मध्ये चित्रपट विषयी समरसता आलेली आहे. प्रेक्षकांना भुवन आपलासा वाटायला लागला आहे. प्रेक्षक भुवन मध्ये स्वत:ला पाहायला लागले आहेत. भुवनच्या जिंकण्याने प्रेक्षकांना जिंकल्याच समाधान मिळणार आहे. आणि ह्या त्याच्या समरसते मुळेच त्यांना पुढचे अनेक प्रश्न सतावू लागतात.
आता match कशी होणार ? भुवनला कोण कोण खेळाडू मिळणार ? मिळतील की नाही ? ते हा खेळ कसा शिकतील ? कोण शिकवेल ? आणि मग ते जिकंतिल की हारतील ? असे बरेच प्रश्न प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पणे प्रेक्षकांना पडतात. थोडक्यात काय होईल ह्याची उत्कंठा लागते. तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक सिनेमात, गोष्टीत तुम्हाला हा महत्वाचा मोठा प्रश्न दिसून येईल.
गब्बरसिंग मरेल कि नाही ? ……………… शोले !
प्रेमला निशा मिळेल का ? ………………. हम आपके है कौन ?
विद्या बागची ला तिचा पती सापडेल का ? कहानी
हा प्रश्न उत्तर शोधण्यास जितका कठीण ? तितका सिनेमा दर्शकांना जास्त गुंतवून ठेवू शकेल. ह्या MDQ च उत्तर जितक जास्त नकारात्मक तितकी उत्कंठा जास्त आणि शेवटी हे उत्तर कसे होकारात्मक होईल तितका सिनेमा जास्त रंजक होतो. ह्या MDQ चा अशक्या कडून शक्य होण्या कडे जो प्रवास असतो तो म्हणजे act २ ! एप्रिल ०2
ज्याठिकाणी MDQ निर्माण होवू लागतो. पहिला झटका प्रेक्षकांना बसतो. त्या ठराविक दृश्याला किंवा सीनला प्लॉट पोइंट असे म्हणतात. आपल्या लगान मध्ये ३९ व्या मिनिटाला कॅप्टन रसेल भुवनला उभा करतो आणि क्रिकेट खेळण्याच चालेंज देतो. तिथे संघर्षाची पहिली ठिणगी पडते. पहिला झटका प्रेक्षकांना बसतो. याला आपण Plot Point One असे म्हणावे. हा Plot Point कुठे असावा ह्या संबधी एक नियम आहे. पहिल्या भागाच्या Act One च्या शेवटी हा असायला हवा. असा अगदी पक्का नाही पण नियम आहे. सिनेमा सुरु झाल्या पासून २५ ते ३० मिनिटात हा Plot Point यायला हवा. कधी कधी तो अगदी पहिल्या पाच मिनिटात हि येवू शकतो. किंबहुना आणला जातो. काही रहस्यमय चित्रपटात सुरुवातीलाच कुणाचा तरी त्या हवेलीत मर्डर होतो. म्हणजे आपला नायक येथे येवून फसणार आहे याची चाहूल आपणाला मिळते.
पहिला झटका (Plot Point One)

------------- २५% -----!--P P -----! -------------------- ५० % ------------------- ! ----------- २५ % ------------ !
फर्स्ट अक्ट सेकंड अक्ट थर्ड अक्ट
३० मिनिटे ६० मिनिटे ३० मिनिटे
२५ पाने ५० पाने २५ पाने
PP म्हणजे Plot Point One ची जागा हि अशी असावी. तोपर्यंत च्या भागात काय कथा आपण सांगणार आहोत ? आपला नायक कोण ? नायिका कोण ? आणि खलनायक कोण ? कसा ? इ. माहिती आणि स्वरूप आपणास व्यक्त करावयास हवे. आपल्या नायकाचे ध्येय काय आहे हे दाखवले आणि आता संभाव्य अडचणी ची झलक म्हणजे Plot Point One असतो. ह्या point मुळेच दर्शकांचा सिनेमात interest वाढतो.
हा झटका किती वेगळ्या प्रकारे देत येवू शकतो ह्या वर आपण खूप विचार पूर्वक निर्णय घ्यायला हवा. आपल्या कथेचे वेगळेपण येथूनच सुरु होते.
कहानी ह्या सिनेमाचे उदाहरण घेतले तर लक्षात येईल कि विद्या बागची आपल्या पतीचा शोध घेते आहे पण तिच्या माहिती प्रमाणे तो ज्या ऑफिसात काम करतो तिथे त्याची नोंदच नाही. आणि त्याच्या सारखाच दिसणारा मिलन दामजी तिथे काम करत होता. अशी विचित्र माहिती मिळते. हा काय काय गोंधळ असावा ह्या प्रश्नाने प्रेक्षक कथेत गुंतून जातो. Major Dramatic Question च्या उत्तराच्या शोधणे पझाडतो. आणि सिनेमा सक्सेस होतो. एप्रिल ०३
संघर्ष मय मध्य (ACT TWO )
पहिल्या भागातून कथेचा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा परिचय झाला. नायकाचे ध्येय प्रेक्षकांना कळले, त्यात येणाऱ्या अडचणींची सुरुवात झाली, किंवा अंदाज आला कि कश्या प्रकारचा संघर्ष समोर येणार आहे. ह्या संघर्षाची झलक दिसली (Plot point one). नायक कश्यासाठी जीवापाड प्रयन्त करणार आहे (MDQ) हे हि समजले. आता ते तो कसे मिळवेल ? खलनायक त्याला रोखण्यासाठी काय करेल ? त्यावेळी नायकाला कोण कोण मदत करेल ? कोण कोण विरोध करेल बराचसा अंधुक अंदाज प्रेक्षकांना आलेला आहे.
कदाचित तुम्ही निर्माण केलेला MDQ प्रेक्षकांना भावलेला आहे. पण जर त्यांनी (प्रेक्षकांनी) बांधलेल्या अंदाजा प्रमाणेच पुढील गोष्टी घडत गेल्या तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे त्यांना मजा येणार नाही. त्यांच्या अंदाजाला चुकवणार अनपेक्षित अस संकट नायकाच्या मार्गात यायला हव असत. ह्यातून निघण्याचा मार्ग नायकाला मिळणार नाही अस प्रेक्षकांना वाटल पाहिजे. तेव्हाच नायकाची खरी कसोटी लागते. आता नायक व्यक्तिरेखा हे करील कि ते करील ? त्याने असे असे करावे म्हणजे असे होईल किंवा तसे होईल ह्या चक्रात प्रेक्षक अडकतो. खर्या अर्थाने हे संकट प्रेक्षक स्वत:वर ओढून घेतो. आणि आपला नायक खुबीने त्या संकटावर मात करतो तेव्हा प्रेक्षक सुटकेचा निश्वास सोडतो. नायक जेव्हा त्या दु:खाने कळवळतो तेव्हा प्रेक्षकही व्यथित होतो. नायक हार मानु लागतो तेव्हा प्रेक्षक शरमिंदा होतो. तो स्वत:ला त्या कथेचा भाग समजतो. नायकाचे मित्र किंवा प्रेयसी नायकाला उमेद देतात तेव्हा प्रेक्षक सुखावतो. आणि नायक आपल्या संघर्षाला पुन्हा सुरुवात करतो. आपले ध्येय मिळवतो किंवा हारतो.
वेगवेगळ्या कथे नुसार असाच अनुभव प्रेक्षक उत्कृष्ट सिनेमा मधून घेत असतात. त्यातल्या दु:खाची तीव्रता कमी जास्त असेल ! त्यातल्या साहसाची मर्यादा कमी जास्त असेल ! प्रत्येक कथे नुसार तो अनुभव काहीसा वेगळा तरीही सारखाच असेल.
ह्या संघर्ष मय मध्य असलेल्या भागाचे (Act Two) लिखाण जरा जास्त कठीण असते. नवख्या लेखका मध्ये बर्याचदा लिखाणाची घाई होते, कुठल्यातरी आवडलेल्या चित्रपटा तील दृश्याशी मिळती जुळती दृश्ये लिहिली जातात. वेगळेपणा राखण्यात लेखक अपयशी होतो. वस्तुत: हे अपयश त्याने स्वत:च स्वीकारलेले असते. कारण जो पर्यंत आपणास नाविन्य सापडत नाही तो पर्यंत विचार करवा …… आपल्या नायकाला तसेच अडकलेले राहू द्यावे. कधी कधी रात्रंदिवस तो तसाच राहू द्यावा. आपण त्याला मदत देण्यासाठी प्रयन्त करावा (कथेतील इतर व्यक्तिरेखा च्या कडून ) आणि आपल्या आतूनच त्याचा मदत घेतोस का म्हणून विचारावे. घेतलीस तर तुला काय फायदे होतील ? काय नुकसान होईल ह्याचा परामर्श करावा. ह्या खोळंब्यातून आपल्याला एखादा अदभुत मार्ग सापडतो. आणि लेखकाला स्वत:लाही अचंबा वाटतो, आणि आपण थांबलो , वाट पाहिली ह्याच समाधान वाटत.
लगान सारखी फिल्म लिहितांना आशुतोष गोवारीकरांना असच बर्याचदा खोळंबून रहाव लागल असणार. भुवनला संकटात कसा टाकायचा ह्यावर मेहनत करायची आणि मग आता कसा सोडवायचा ह्यावर विचार करकरून स्वत:ला पछाडायच ! काही लोक बुद्धिबळ दोन्ही कडून स्वत:च खेळतात तस.
हा दुसरा अक्ट लिहायला लेखकाचा अतोनात जीव घेणारा असतो. हा सिनेमाचा महत्वाचा आणि सर्वात मोठा भाग असतो. लगानच्या अनुषंगाने आपण ह्याचा अभ्यास करू !
------------- २५% ------------! -------------------- ५० % ----------------------- ! ----------- २५ % ------------ !
फर्स्ट अक्ट सेकंड अक्ट थर्ड अक्ट
३० मिनिटे ६० मिनिटे ३० मिनिटे
२५ पाने ५० पाने २५ पाने
एप्रिल ०6
लगान चा संघर्ष मय मध्य (ACT TWO with LAGAAN )
भुवन चैलेंज स्वीकारतो पण गाववाले त्याला विरोध करताहेत, तरीही भुवन बल्ला बनवून आणतो छोट्या मुला सोबत खेळतो मादिरातला मुका बाघा येवून मिळतो. लुटुपुटू च खेळण सुरु होत. दाढीवाला भविष्य सांगणारा वेडा गुरण खेळू लागतो. हे सार पोरकट वाटणार, अस करून भुवन इंग्रजांशी कसा जिंकू शकेल ? सर्वांच्या टिंगल टवाळी चा विषय होतो.
शेजारील गाववाले भवनला शोधत येतात. मारण्या साठी कि ह्याच्यामुळे आपणा सर्वांवर केवढी आपत्ती आली आहे. सरपंच भुवनला वाचवतो आणि त्याला मारून मुटकून राजा पुरणसिंग कडे माफी मागण्या साठी नेतात. पण राजाच्या हातातून गोष्ट नुघून गेलेली असते. रसेल आपले काहीही ऐकणार नाही हे राजा ओळखून असतो. आणि तो सर्व गावकर्यांना सुनावतो कि आता तुम्हाला हे भोगाव लागणार आहे. आता तुम्ही ह्या गोऱ्या लोकांचा खेळ शिका ! आणि गावकऱ्यांवर ह्या आपत्तीचा सामना करण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला मदत करण्या शिवाय आता हातात काहीही नाही. तरीही गावकरी एकमताने एकजुटीने भुवन सोबत येत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागाची दमदार सुरुवात होते.
MDQ महत्वाचा नाट्यपूर्ण प्रश्न निर्माण झाला. Plot Point One पहिला झटका बसला. ह्या लहान मुलाच्या आणि बाघा व गुरण च्या सहाय्याने टीम जमणार नाही. कशी जमेल टीम ? हा पहिला प्रश्न निर्माण होतो.
दुसरा भाग लिहितांना हे असाच होत एक प्रश्न निर्माण होतो त्याच काहीस उत्तर मिळत तोच दुसरा प्रश्न, काहीतरी दुसरी समस्या समोर येते. तो काही प्रमाणात सुटतो न सुटतो तोच पुढचा प्रश्न आ वासून उभा राहतो.
प्रश्नौत्तारांची हि साखळी अखंड उंचावत जायला हवी कथेच्या सर्वोच्च बिंदू कडे !
तर भुवनला चांगली टीम बनवायची हा निकटचा पहिला प्रश्न - भुवन हेरतो गोळी ह्या व्यक्तीला. तो गोफण फिरवतो बोलिंग हा तसलाच प्रकार आहे. भुवन त्याच्याशी सहजतेने बोलतो कि “ तू काय बाबा शेताचा एक तुकडा विकून लगान देवू शकतो “ ह्या प्रश्नाने गोळी थरारून उठतो. जीव कि प्राण असलेल शेत मी विकणार ? नाही म्हणताच मग लगान कशी देणार ? गोळी समोर खेळात सहभागी होण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला एक चांगला खेळाडू मिळतो. इथे नायकच कौशल्य दिसून येत. लीडरशिप दिसते. प्रत्येकाला पटवताना भुवन कसा वेगवेगळ्या प्रकारे वागतो. गोळीला पटवताना त्याचा मनातली भीती वापरतो तर कोंबड्या वरून सदानकदा भांडणारा भुरा प्रशंसेच्या बळावर पटवतो. इसरकाका ला भावनेच्या आधारे पटवतो.
आता इकडे भुवनची टीम जमू लागते आहे, प्रेक्षकांना जरा निवांत वाटू लागते तोच कॅप्टन रसेलला त्याचे सिनिअर झापतात त्याच्या चुकीच्या निर्णयाची सजा काय असेल ह्याची जाणीव करून देतात त्यातून प्रेक्षका वरचे दडपण वाढते कि आता कॅप्टन रसेल काहीतरी असे करील की भुवन ला अडचणीत आणेल.
पण होते वेगळेच कॅप्टन रसेलच्या चिडचिडी मुले अर्जुन घोड्याला नाल ठोकणारा अपमानित होतो आणि भुवनला येवून मिळतो.
एलिझाबेथ कॅप्टन रसेलची बहिण भुवनला मदत करते क्रिकेट शिकण्या साठी. ह्यामुळे कथेला दुहेरी फायदा होतो. कथेत गौरी ह्या व्यक्तिरेखेला कंगोरे मिळतात. कथेत रोमांटिक किनार मिळते.
ह्या एलिझाबेथ चा लेखकाने खूप छान वापर केला आहे. हि इंग्लिश बाई भुवनला मदत करते आहे हे पाहून ईस्माईल हा व्यवसायाने सुतार असलेला चांगला खेळाडू भुवनला मिळतो.
आता भुवन बराच सशक्त झालेला आहे. टीम जमत आलेली आहे. भिवान टीम कशी जमवेल ह्या प्रश्नाचे उत्तर जवळ जवळ मिळालेले आहे- तोच एक घटना घडते.
गौरीच्या प्रेमाने दुखावलेला लाखा कॅप्टन रसेलला जावून मिळतो आणि फितूर खेळाडू बनून भुवनच्या टीम मध्ये सामील होतो. ही घटना भुवनच्या टीमला कमजोर करते. ६० व्या मिनिटा पासून भुवन ची टीम बनू लागली आहे आणि १०० व्या मिनिटाला ती बनत आलेली लाखाच्या मुले खिळखिळी होते. हा कधी भुवनला दगा देईल हा प्रश्न अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो.
पंजाब मधून भुवनला शोधत आलेला देवा हा सरदार. पुढे कचरा च्या मुले निर्माण झालेला वाद कथेला जातीय स्वरूप देतो पण एक मोठा संदेश देत तो वाद मिटतो. आणि ११ जणांची टीम पूर्ण होते.
एलिझाबेथ ची मदत लाखामुळे कमी होते. तरीही भुवन कॅप्टन रसेलला टक्कर देण्याच्या तयारीत येतो. आणि सामना सुरु होतो.
कॅप्टन रसेल बल्लेबाझी घेतो. काचाराची बोलिंग स्पिन होत नाही, तो खूप रन देतो. चिंता वाढते.
गोळी गोफण फिरवल्या सारखी बोलिंग टाकून काही काळ घाबरवतो पण त्याचे टायमिंग सापडताच तो ही फेल होतो. टेन्शन वाढू लागते आणि लाखा ची फितुरी पकडली जाते. सारे लाखाला खायला उठतात. पण भुवन च्या व्यक्तीरेखेला एक वेगळी किनार येथे लाभते. भुवनही लाखाला खूप मारतो असे दाखवता आले असते. पण नाही भुवन ह्याही परीस्थित आपल्या ध्येयाला पक्का चिकटलेला आहे. तो ह्याही परिस्थितीत match कशी जिंकता येईल ह्याचाच विचार करत असतो . तो सर्वांना थोपवून एकटा लाखाशी बोलतो. लाखाला गावातच राहावे लागणार आहे. तो आपल्याशी गद्दारी करू शकेल पण गावाशी नाही. हा मुद्दा पकडून भुवन त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतो आणि समस्येला संधी मध्ये परिवर्तित करतो. अश्या घटनामुळे प्रेक्षक आश्चर्य युक्त आनंद अनुभवतात. नायकाच्या कौशल्यावर खुश होतात. कथेत भावनिक दृष्ट्या गुंततात.
कचराच बॉल स्पिन होतो तो तीन विकेट घेतो. आश्चर्य युक्त आनंद.
अनेकदा कॅच सोडणारा बाघा अचानक कॅच घेतो आश्चर्य युक्त आनंद.
अनेक प्रश्नाची चढाओढ चालत रसेलची इनिंग संपते आणि एक मोठा प्रश्न समोर येतो २२३ रन कसे होतील ?
१६७ व्या मिनिटाला ह्या प्रश्नावर भुवनचि इनिंग सुरु होते. देवा आणि भुवन दमदार सुरुवात करतात. ७१ वर देवा आऊट होतो. ईस्माईल जखमी होतो. अर्जुन बाघा लाखा असेच आउट होतात. खरे बल्लेबाझी करणारे आउट आणि जखमी ……… एकटा भुवन बोलर च्या सहाय्याने एवढे रन काढू शकणार नाही . हे जवळ जवळ निश्चित स्पष्ट दिसते आहे. आता हार नक्की, आता तीन वर्षाची लगान कशी भरणार ? सगळा अंधार ------ उत्तर नाहीच ! संपूर्ण निराशा देत दुसरा भाग संपतो. दुसऱ्या भागाचा हा अत्युच्च बिंदू ठरतो. कारण भुवन क्रिकेट match जिंकणार कि हरणार हा MDQ आहे. उत्तर नकाराम्तक येतंय म्हणजे दिसतंय आशा राहिलेली नाही.
हे उत्तर अपेक्षित नाही मान्य होणार नाही. आणि खरे म्हणजे अजून निकाल लागलेला नाहीये. काहीतरी होणार नक्की काय होणार ते कळत नसल तरी ते पाहण्याची उत्कंठता दाटून येते. संघार्षाची पराकाष्टा हा अनुभव देन हेच दुसऱ्या भागाच उदिष्ट असत.

लगान चा संघर्ष मय मध्य (ACT TWO with LAGAAN )
भुवन चैलेंज स्वीकारतो पण गाववाले त्याला विरोध करताहेत, तरीही भुवन बल्ला बनवून आणतो छोट्या मुला सोबत खेळतो मादिरातला मुका बाघा येवून मिळतो. लुटुपुटू च खेळण सुरु होत. दाढीवाला भविष्य सांगणारा वेडा गुरण खेळू लागतो. हे सार पोरकट वाटणार, अस करून भुवन इंग्रजांशी कसा जिंकू शकेल ? सर्वांच्या टिंगल टवाळी चा विषय होतो.
शेजारील गाववाले भवनला शोधत येतात. मारण्या साठी कि ह्याच्यामुळे आपणा सर्वांवर केवढी आपत्ती आली आहे. सरपंच भुवनला वाचवतो आणि त्याला मारून मुटकून राजा पुरणसिंग कडे माफी मागण्या साठी नेतात. पण राजाच्या हातातून गोष्ट नुघून गेलेली असते. रसेल आपले काहीही ऐकणार नाही हे राजा ओळखून असतो. आणि तो सर्व गावकर्यांना सुनावतो कि आता तुम्हाला हे भोगाव लागणार आहे. आता तुम्ही ह्या गोऱ्या लोकांचा खेळ शिका ! आणि गावकऱ्यांवर ह्या आपत्तीचा सामना करण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला मदत करण्या शिवाय आता हातात काहीही नाही. तरीही गावकरी एकमताने एकजुटीने भुवन सोबत येत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागाची दमदार सुरुवात होते.
MDQ महत्वाचा नाट्यपूर्ण प्रश्न निर्माण झाला. Plot Point One पहिला झटका बसला. ह्या लहान मुलाच्या आणि बाघा व गुरण च्या सहाय्याने टीम जमणार नाही. कशी जमेल टीम ? हा पहिला प्रश्न निर्माण होतो.
दुसरा भाग लिहितांना हे असाच होत एक प्रश्न निर्माण होतो त्याच काहीस उत्तर मिळत तोच दुसरा प्रश्न, काहीतरी दुसरी समस्या समोर येते. तो काही प्रमाणात सुटतो न सुटतो तोच पुढचा प्रश्न आ वासून उभा राहतो.
प्रश्नौत्तारांची हि साखळी अखंड उंचावत जायला हवी कथेच्या सर्वोच्च बिंदू कडे !
तर भुवनला चांगली टीम बनवायची हा निकटचा पहिला प्रश्न - भुवन हेरतो गोळी ह्या व्यक्तीला. तो गोफण फिरवतो बोलिंग हा तसलाच प्रकार आहे. भुवन त्याच्याशी सहजतेने बोलतो कि “ तू काय बाबा शेताचा एक तुकडा विकून लगान देवू शकतो “ ह्या प्रश्नाने गोळी थरारून उठतो. जीव कि प्राण असलेल शेत मी विकणार ? नाही म्हणताच मग लगान कशी देणार ? गोळी समोर खेळात सहभागी होण्या शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. भुवनला एक चांगला खेळाडू मिळतो. इथे नायकच कौशल्य दिसून येत. लीडरशिप दिसते. प्रत्येकाला पटवताना भुवन कसा वेगवेगळ्या प्रकारे वागतो. गोळीला पटवताना त्याचा मनातली भीती वापरतो तर कोंबड्या वरून सदानकदा भांडणारा भुरा प्रशंसेच्या बळावर पटवतो. इसरकाका ला भावनेच्या आधारे पटवतो.
आता इकडे भुवनची टीम जमू लागते आहे, प्रेक्षकांना जरा निवांत वाटू लागते तोच कॅप्टन रसेलला त्याचे सिनिअर झापतात त्याच्या चुकीच्या निर्णयाची सजा काय असेल ह्याची जाणीव करून देतात त्यातून प्रेक्षका वरचे दडपण वाढते कि आता कॅप्टन रसेल काहीतरी असे करील की भुवन ला अडचणीत आणेल.
पण होते वेगळेच कॅप्टन रसेलच्या चिडचिडी मुले अर्जुन घोड्याला नाल ठोकणारा अपमानित होतो आणि भुवनला येवून मिळतो.
एलिझाबेथ कॅप्टन रसेलची बहिण भुवनला मदत करते क्रिकेट शिकण्या साठी. ह्यामुळे कथेला दुहेरी फायदा होतो. कथेत गौरी ह्या व्यक्तिरेखेला कंगोरे मिळतात. कथेत रोमांटिक किनार मिळते.
ह्या एलिझाबेथ चा लेखकाने खूप छान वापर केला आहे. हि इंग्लिश बाई भुवनला मदत करते आहे हे पाहून ईस्माईल हा व्यवसायाने सुतार असलेला चांगला खेळाडू भुवनला मिळतो.
आता भुवन बराच सशक्त झालेला आहे. टीम जमत आलेली आहे. भिवान टीम कशी जमवेल ह्या प्रश्नाचे उत्तर जवळ जवळ मिळालेले आहे- तोच एक घटना घडते.
गौरीच्या प्रेमाने दुखावलेला लाखा कॅप्टन रसेलला जावून मिळतो आणि फितूर खेळाडू बनून भुवनच्या टीम मध्ये सामील होतो. ही घटना भुवनच्या टीमला कमजोर करते. ६० व्या मिनिटा पासून भुवन ची टीम बनू लागली आहे आणि १०० व्या मिनिटाला ती बनत आलेली लाखाच्या मुले खिळखिळी होते. हा कधी भुवनला दगा देईल हा प्रश्न अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतो.
पंजाब मधून भुवनला शोधत आलेला देवा हा सरदार. पुढे कचरा च्या मुले निर्माण झालेला वाद कथेला जातीय स्वरूप देतो पण एक मोठा संदेश देत तो वाद मिटतो. आणि ११ जणांची टीम पूर्ण होते.
एलिझाबेथ ची मदत लाखामुळे कमी होते. तरीही भुवन कॅप्टन रसेलला टक्कर देण्याच्या तयारीत येतो. आणि सामना सुरु होतो.
कॅप्टन रसेल बल्लेबाझी घेतो. काचाराची बोलिंग स्पिन होत नाही, तो खूप रन देतो. चिंता वाढते.
गोळी गोफण फिरवल्या सारखी बोलिंग टाकून काही काळ घाबरवतो पण त्याचे टायमिंग सापडताच तो ही फेल होतो. टेन्शन वाढू लागते आणि लाखा ची फितुरी पकडली जाते. सारे लाखाला खायला उठतात. पण भुवन च्या व्यक्तीरेखेला एक वेगळी किनार येथे लाभते. भुवनही लाखाला खूप मारतो असे दाखवता आले असते. पण नाही भुवन ह्याही परीस्थित आपल्या ध्येयाला पक्का चिकटलेला आहे. तो ह्याही परिस्थितीत match कशी जिंकता येईल ह्याचाच विचार करत असतो . तो सर्वांना थोपवून एकटा लाखाशी बोलतो. लाखाला गावातच राहावे लागणार आहे. तो आपल्याशी गद्दारी करू शकेल पण गावाशी नाही. हा मुद्दा पकडून भुवन त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतो आणि समस्येला संधी मध्ये परिवर्तित करतो. अश्या घटनामुळे प्रेक्षक आश्चर्य युक्त आनंद अनुभवतात. नायकाच्या कौशल्यावर खुश होतात. कथेत भावनिक दृष्ट्या गुंततात.
कचराच बॉल स्पिन होतो तो तीन विकेट घेतो. आश्चर्य युक्त आनंद.
अनेकदा कॅच सोडणारा बाघा अचानक कॅच घेतो आश्चर्य युक्त आनंद.
अनेक प्रश्नाची चढाओढ चालत रसेलची इनिंग संपते आणि एक मोठा प्रश्न समोर येतो २२३ रन कसे होतील ?
१६७ व्या मिनिटाला ह्या प्रश्नावर भुवनचि इनिंग सुरु होते. देवा आणि भुवन दमदार सुरुवात करतात. ७१ वर देवा आऊट होतो. ईस्माईल जखमी होतो. अर्जुन बाघा लाखा असेच आउट होतात. खरे बल्लेबाझी करणारे आउट आणि जखमी ……… एकटा भुवन बोलर च्या सहाय्याने एवढे रन काढू शकणार नाही . हे जवळ जवळ निश्चित स्पष्ट दिसते आहे. आता हार नक्की, आता तीन वर्षाची लगान कशी भरणार ? सगळा अंधार ------ उत्तर नाहीच ! संपूर्ण निराशा देत दुसरा भाग संपतो. दुसऱ्या भागाचा हा अत्युच्च बिंदू ठरतो. कारण भुवन क्रिकेट match जिंकणार कि हरणार हा MDQ आहे. उत्तर नकाराम्तक येतंय म्हणजे दिसतंय आशा राहिलेली नाही.
हे उत्तर अपेक्षित नाही मान्य होणार नाही. आणि खरे म्हणजे अजून निकाल लागलेला नाहीये. काहीतरी होणार नक्की काय होणार ते कळत नसल तरी ते पाहण्याची उत्कंठता दाटून येते. संघार्षाची पराकाष्टा हा अनुभव देन हेच दुसऱ्या भागाच उदिष्ट असत.
चित्रपट लिखाण साठी आपण कथेचे तीन भाग केले ह्यातला दुसरा भाग जो सर्वात मोठा आणि संघर्षाने भरलेला असावा. तो तसा करण्यासाठी काही साधन आपल्या हाती असतात त्यांच्या आपण परिचय करून घेवू. हि साधन आहेत हि वापरलीच पाहिजेत असा आग्रह धरता येत नाही. आपल्या कथेच्या गरजे नुसार कमी अधिक प्रमाणात आपण त्यांचा वापर करावा अथवा करू नये.
१) अडथळे (Obstacles) -
दुसरा संपूर्ण भाग हा अडथळा शर्यतीचाच असतो. एकेक अडथळे पार करत नायक आपल्या उद्दिष्टा कडे सरकतो. वरील लगान चित्रपटा अभ्यास केला तर ते आढळून येईल. आपली कथा दमदार आणि अफलातून करण्या साठी खूप संकटांचा बदिमार करू नये. त्यात समर्पकता असायला हवी. हे संकट येवू शकत हे पातळ पाहिजे किंबहुना लेखकाने दिग्दर्शकाने ते पटवल पाहिजे. समोर आलेलं संकट ही आश्चर्याचा धक्का देत आणि त्यावर नायकाची मात प्रेक्षकांना सुखावते.
हि सगळी योजना कौशल्याने केली पाहिजे.
२) पहिला प्रयत्न (First attempt) -
Plot Point One ला नायकाची जी प्रतिक्रिया असते, समोर आलेल्या संकटाचा जो पहिला सामना होतो तो दिलखेचक असायला हवा. बहुदा नायक ह्या पहिल्या संघर्षात हरतो, कमी पडतो. पण त्यातूनच पुढील सामना रंगतदार होणार याची झलक मिळते. हा पहिला प्रयन्त बर्याचदा साधा सरळ असतो. आपल्या कथेच्या अनुषंगाने ह्या प्रकारात नाविन्य आणले पाहिजे.
Plot Point One ला नायकाची जी प्रतिक्रिया असते, समोर आलेल्या संकटाचा जो पहिला सामना होतो तो दिलखेचक असायला हवा. बहुदा नायक ह्या पहिल्या संघर्षात हरतो, कमी पडतो. पण त्यातूनच पुढील सामना रंगतदार होणार याची झलक मिळते. हा पहिला प्रयन्त बर्याचदा साधा सरळ असतो. आपल्या कथेच्या अनुषंगाने ह्या प्रकारात नाविन्य आणले पाहिजे.
३) निर्दय पणा ( merciless)
आपल्या कथेतील व्यक्तिरेखांशी आपण दया दाखवणे कथेच्या दृष्टीने फायद्याचे नसते आपण निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांचा स्वभाव व्यक्त करण्या साठी आपल्या जवळ दोन च मार्ग असतात. एक कुणीतरी त्यांच्या स्वभावा बद्दल बोलणे, त्यांच्या चांगल्या वाईट सवयी किंवा नीतिमत्ते बद्दल बोलणे. अर्थात सांगणे, पण सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम आहे. सांगणे एक वेळ नाटकात काही कारणावश चालू शकते. पण सिनेमात गोष्ट दाखवायची असते तेव्हा व्यक्तिरेखा च्या स्वभाव, सवयी, त्यांची नितीमुल्ये दाखवण्या साठी त्यांना संबंधित संकटात टाकणे हा एकच मार्ग उरतो. उदा. स्लम डॉग मिल्यनयर ह्या चित्रपटात तो लहान मुलगा झोपडपट्टी तल्या शौचालयात बसलेला असतांना कुणीतरी बाहेरून दर अडकवून घेते. आणि अमिताभ बच्चन आल्याचा आवाज चहूकडून घोंघावतो. त्या मुलाला अमिताभ बद्दल किती प्रेम आहे हे खूप कौशल्याने दाखवले आहे. तो अमिताभ चा फोटो वाचवत घाणीत उडी टाकतो आणि तसाच बरबटलेला बाहेर येतो. हे त्याचे अमिताभ प्रेम दोन पानांचा डायालोग सांगू शकला नसता ते अर्ध्या मिनिटात दाखवून दिले आहे. त्या मुलाला लेखकाने निर्दय पणे संकटात टाकले त्या मुळेच त्याचा तो गुण प्रकर्षाने दिसून आला.
४) साहस (Action) -
आपल्या व्यक्तिरेखांना साहस करायला भाग पाडणे. लेखक व्यक्तिरेखेला काहीतरी संकटात टाकतो तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तिरेखेला काहीतरी साहस करावे लागते. चित्रपट एक दुजे के लिये स्वत:ला पोहता येत नाही तरीही सपनाला वाचवण्यासाठी वासू पाण्यात उडी टाकतो. वासू साहस करतो पण ते फसते आणि सपनाच त्याला वाचवून बाहेर आणते. वासूच्या प्रेमाची गहनता तिला कळते. action फिल्म मध्ये तर ह्या प्रयोगाचा बडीमार करावा लागतो. ह्याची अनेक उदाहरणे सापडतील आणि त्यामुळेच साहसी दृश्य आजकाल रटाळ वाटतात. त्यात नाविन्य आणणे खूप गरजेचे आहे. विशेषत: नायकाला साहसाच्या नावाखाली खूप अति आणि अशक्य कृत्य करायला लावली जातात. ती परिणाम करायला असमर्थ ठरतातच पण बऱ्याचदा हास्यास्पद होतात. तेव्हा साहस action हा भाग कौशल्याने हाताळला पाहिजे.
५) उपकथा ( Sub Plot) -
चित्रपटाची मूळ कथा सांगतांना खूपदा एक जोड्कथा सांगितली तर मूळ कथा जास्त परिणाम कारक होते. नायकाची प्रेमकहाणी सांगतांना आपण त्याच्या मित्राची उपकथा जोडली जो प्रेमात अयशस्वी झाला आणि दारूच्या आहारी गेला. तर नायकाच्या कथेला एक वेगळी किनार मिळते. आपल्या मित्राची हि अवस्था पाहूनही नायक स्वत:ला प्रेमात पडण्या पासून वाचवू शकत नाही हि बाब कथेला निराळी संभाव्यता देते.
कधी कधी मूळ कथेतील एखाद्या पात्राची पूर्वकथा सांगणे आवश्यक असते, त्या साठी त्याची उपकथा जोडावी लागते. लगान ह्या चित्रपटात लगान माफ होईल कि नाही ह्याबरोबरच गौरी आणि भुवन व एलिझाबेथ हा प्रेमाचा त्रिकोण खूप कमी वेळात महत्वाची भूमिका बजावतो.
आपल्या कडे उपकथा खूप जास्त प्रमाणात वापरली जाते त्यामुळे सिनेमा पाल्हाळीक होतो. शोले हा खूप मोठा इतिहास लिहिणारा चित्रपट आहे पण त्यात सुरमा भोपालीची कथा, अंग्रेज के जमाने के जेलर ची कथा, ठाकूर च्या हात कापण्याची कथा, संपूर्ण कुटुंब हत्या दाखवणारी कथा हा सिनेमा खूप लांबवणारा प्रकार होतो.
उपकथा मुला कथेला बळ देणारी अर्थ देणारी असावी.
६) पराकाष्टा (Culmination)
व्यावहारिक जगात शक्य नसलेल्या गोष्टी पाहण्यासाठीच लोक सिनेमा गृहात येत असतात. त्यामुळे आपल्या व्यक्तिरेखांनी काहीतरी अदभुत अशक्य अश्या गोष्टी करायला हव्यात. पण ह्या प्रयत्नात खूप आगळीक व्हायला नको असते. आपली व्यक्तिरेखा एकदम अवास्तव अविश्वसनिय वाटायला नको. काही गोष्टी अगदी टोकाच्या त्यांनी करायला हव्या असतात पण त्या आपल्या कथेच्या अनुषंगाने जायला हव्यात. उदा- खूप चित्रपटात हिरो दहा पंधरा गुंडांना बदडतो. आपण पाहिलं तर काही चित्रपट ते संयुक्तिक वाटत पण बऱ्याच चित्रपटात ते मनाला पटत नाही. आणि ते प्रेक्षकांच्या मनाला पटल नाही तर सिनेमा फसतो.
लगान मधला भुवन आपली टीम जमवण्यात पराकाष्टा करतो तो फायटिंग करत नाही. कहाणी मधली विद्या बागची आपल्या पतीला शोधण्या साठी नको नको त्या ठिकाणी जाते ह्यातच तिची पराकाष्टा पुर्णत्वाला जाते. पण सिंघम ला तस करून चालणार नाही त्याला फायटिंग करावी लागेल. ही तारेवरची कसरत चित्रपट लिहितांना लेखकाला जमली पाहिजे. एका उत्कर्ष बिंदुला पोहोचल पाहिजे पण प्रेक्षकांच्या सोबत पोहोचल तरच ते फायद्याच आहे.
७) अपयश (failure) -
अपयश सुद्धा चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी वापरता येत. खाकी चित्रपटातली अमिताभ बच्चन ची व्यक्तिरेखा एका अपयशी पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे. तो अपयशी होईल च ह्या एका उद्देशाने त्याला ते काम (एका अतिरेक्याला मुंबईला कोर्टात हजार करणे) सोपवलेल असत. आणि हे जेव्हा स्पष्ट होत तेव्हा कथेला वळण मिळत आणि आता नायकाची यशस्वी होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे संघर्ष वाढलेला असतो. कहानी मध्ये विद्या बागची वर प्राणघातक हल्ला होतो, पोलिस तिचा फक्त वापर करण्याच ठरवतात ह्या अपयशाने तिला प्रेक्षकांची सहानुभूती मिळते आणि कथा मनाला भिडते.
8) परिवर्तन (Character Change) -
ह्या संघर्षमय दुसऱ्या भागात नायक पावलो पावली बदलत असतो त्याला येणाऱ्या अनुभवातून त्याच्यात कधी सूक्ष्म तर कधी आमुलाग्र बदल होतात. भ्याड घाबरट नायक अतीव शोषणामुळे बदल घेण्यासाठी खूप आक्रमक आणि साहसी होतो. लगान मध्ये भुवनच्या आत बदल होतो आहे असे जाणवत नाही पण त्याच्यात होणारा बदल सूक्ष्म आहे, पहिला खेळाडू गोलीला पटवताना चा भुवन आणि लाखा टीम मध्ये येवू पाहतो तेव्हाचा भुवन …… तेव्हा भुवन त्याची परीक्षा घेतो. असा बदल माणसाच्या आत होत असतो पण काहीतरी वेगळ्या अनुभव मुळे हे होत आणि असे अनुभव अनुभवण्या साठीच तर प्रेक्षक सिनेमा हॉल मध्ये यात असतात. हा अनुभव जितका मोठा तितका व्यक्तिरेखेत होणारा बदल मोठा आणि प्रेक्षकांना भावणारा असतो. सदसद विवेक बुद्धी असलेला प्रोफेसर गुन्हेगार होतो. इमानदार पोलिस खुनी बनतो. अर्थात कोणत्याही प्रकारात येणारा तोच तोच पणा परिणामकारकता कमी करतो. कलेच्या विश्वात सतत नाविन्य आले पाहिजे. आपल्या नायकाचे किंबहुना महत्वाच्या व्यक्तिरेखा मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. नुसती वाढ नको. त्याचे ज्ञान आणि अनुभव समृद्ध झाले पाहिजेत त्यासोबत प्रेक्षकांचेही तसेच घडले पाहिजे. प्रेक्षक जो सिनेमा थिएटर मध्ये गेला तोच तसाच बाहेर आला तर आपण गोष्ट सांगण्यात कमी पडलो, स्टोरी टेलर म्हणून अपूर्ण राहिलो असेच म्हणावे लागेल. उत्कृष्ट सिनेमा पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांचे चेहरे पाहण्याचा अभ्यास करावा. वरील वक्तव्याचा अनुभव तुम्हालाही येईल.
ह्या संघर्षमय दुसऱ्या भागात नायक पावलो पावली बदलत असतो त्याला येणाऱ्या अनुभवातून त्याच्यात कधी सूक्ष्म तर कधी आमुलाग्र बदल होतात. भ्याड घाबरट नायक अतीव शोषणामुळे बदल घेण्यासाठी खूप आक्रमक आणि साहसी होतो. लगान मध्ये भुवनच्या आत बदल होतो आहे असे जाणवत नाही पण त्याच्यात होणारा बदल सूक्ष्म आहे, पहिला खेळाडू गोलीला पटवताना चा भुवन आणि लाखा टीम मध्ये येवू पाहतो तेव्हाचा भुवन …… तेव्हा भुवन त्याची परीक्षा घेतो. असा बदल माणसाच्या आत होत असतो पण काहीतरी वेगळ्या अनुभव मुळे हे होत आणि असे अनुभव अनुभवण्या साठीच तर प्रेक्षक सिनेमा हॉल मध्ये यात असतात. हा अनुभव जितका मोठा तितका व्यक्तिरेखेत होणारा बदल मोठा आणि प्रेक्षकांना भावणारा असतो. सदसद विवेक बुद्धी असलेला प्रोफेसर गुन्हेगार होतो. इमानदार पोलिस खुनी बनतो. अर्थात कोणत्याही प्रकारात येणारा तोच तोच पणा परिणामकारकता कमी करतो. कलेच्या विश्वात सतत नाविन्य आले पाहिजे. आपल्या नायकाचे किंबहुना महत्वाच्या व्यक्तिरेखा मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. नुसती वाढ नको. त्याचे ज्ञान आणि अनुभव समृद्ध झाले पाहिजेत त्यासोबत प्रेक्षकांचेही तसेच घडले पाहिजे. प्रेक्षक जो सिनेमा थिएटर मध्ये गेला तोच तसाच बाहेर आला तर आपण गोष्ट सांगण्यात कमी पडलो, स्टोरी टेलर म्हणून अपूर्ण राहिलो असेच म्हणावे लागेल. उत्कृष्ट सिनेमा पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांचे चेहरे पाहण्याचा अभ्यास करावा. वरील वक्तव्याचा अनुभव तुम्हालाही येईल.
ह्या संघर्षमय दुसऱ्या भागात नायक पावलो पावली बदलत असतो त्याला येणाऱ्या अनुभवातून त्याच्यात कधी सूक्ष्म तर कधी आमुलाग्र बदल होतात. भ्याड घाबरट नायक अतीव शोषणामुळे बदल घेण्यासाठी खूप आक्रमक आणि साहसी होतो. लगान मध्ये भुवनच्या आत बदल होतो आहे असे जाणवत नाही पण त्याच्यात होणारा बदल सूक्ष्म आहे, पहिला खेळाडू गोलीला पटवताना चा भुवन आणि लाखा टीम मध्ये येवू पाहतो तेव्हाचा भुवन …… तेव्हा भुवन त्याची परीक्षा घेतो. असा बदल माणसाच्या आत होत असतो पण काहीतरी वेगळ्या अनुभव मुळे हे होत आणि असे अनुभव अनुभवण्या साठीच तर प्रेक्षक सिनेमा हॉल मध्ये यात असतात. हा अनुभव जितका मोठा तितका व्यक्तिरेखेत होणारा बदल मोठा आणि प्रेक्षकांना भावणारा असतो. सदसद विवेक बुद्धी असलेला प्रोफेसर गुन्हेगार होतो. इमानदार पोलिस खुनी बनतो. अर्थात कोणत्याही प्रकारात येणारा तोच तोच पणा परिणामकारकता कमी करतो. कलेच्या विश्वात सतत नाविन्य आले पाहिजे. आपल्या नायकाचे किंबहुना महत्वाच्या व्यक्तिरेखा मध्ये परिवर्तन झाले पाहिजे. नुसती वाढ नको. त्याचे ज्ञान आणि अनुभव समृद्ध झाले पाहिजेत त्यासोबत प्रेक्षकांचेही तसेच घडले पाहिजे. प्रेक्षक जो सिनेमा थिएटर मध्ये गेला तोच तसाच बाहेर आला तर आपण गोष्ट सांगण्यात कमी पडलो, स्टोरी टेलर म्हणून अपूर्ण राहिलो असेच म्हणावे लागेल. उत्कृष्ट सिनेमा पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांचे चेहरे पाहण्याचा अभ्यास करावा. वरील वक्तव्याचा अनुभव तुम्हालाही येईल.
९) दुसरा झटका (Plot Point Two )
पहिल्या भागात ज्या प्रमाणे शेवटी एक उत्कर्ष बिंदू आपण आणतो त्या प्रमाणेच दुसऱ्या भागाच्या शेवटी देखील संघर्षाचा उच्च बिंदू असायला हवा. जसा क्रिकेटची मैंच संपताना दोन ओव्हर आणि १५ रन अशी अटीतटीची सिच्युएशन येते तश्याच प्रकारे हा दुसरा झटका यायला हवा. लगान …………… एकटा भुवन बोलर च्या सहाय्याने एवढे रन काढू शकणार नाही . हे जवळ जवळ निश्चित स्पष्ट दिसते आहे. आता हार नक्की, आता तीन वर्षाची लगान कशी भरणार ? सगळा अंधार ------ उत्तर नाहीच ! हा दुसरा झटका कथेला तिसऱ्या भागात प्रवेश करवतो. नायकाला आपण जे करतो आहोत ते सारे व्यर्थ जाते आहे असे वाटणे सोबत प्रेक्षकांनाही त्याच भावनेने झपाटणे ह्यामुळे तिसऱ्या भागात म्हणजे आता पुढे काय होईल ? प्रेक्षक शेवटचा निर्णय जीव मुठीत घेवून पाहायला तयार होतात. तो असतो climax. ह्या climax चा इंटरेस्ट ह्या Plot Point Two मध्ये लपलेला असतो.
भाग तीन - समारोप (ACT Three Resolution)
प्रेक्षकांचा प्रवास नायकच्या सोबत चालत आलेला आहे. नायकाला जे काही हवे आहे त्या साठी त्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलेला आहे. कथेच्या शेवटी त्याचे ध्येय त्याला मिळणार आहे आणि आता कथा शेवटला आलेली असतांना जर असे वाटत असेल कि ते त्याला सहज मिळेल तर त्या मिळण्यात मौज असणार नाही. मौज तेव्हाच येईल ज्यावेळी प्रेक्षकांच्या मनात धाकधूक असेल ……। हिरोला हवे ते त्याला मिळेल कि नाही ? अनिश्चितता uncertainty ह्यातच जीवनाची मजा आहे. आपल्या खरोखरच्या जीवनातही जर काय मिळणार आहे आणि काय नाही हे निश्चित पणे माहित झाले तर प्रयत्नांना काहीही अर्थ उरणार नाही. प्रयत्न केवळ आशेपोटी केले जावू शकतात पण अनिश्चितते मुळेच त्यांना अर्थ प्राप्त होतो. सिनेमा आपल्या जीवनाच भव्य रूप आहे त्यात जीवनातली रिक्तता पूर्ण झालेली बघायला आवडते पण काही मुल्य जी त्रिकाळ बाधित आहेत ती सदैव तशीच राहतात.
त्यासाठी नायक दुसऱ्या भागाच्या शेवटी एका मोठ्या अपयशाला सामोरा जातो. आणि त्याला हवे आहे ते किती दुसाध्य आहे ! मिळवायला किती कठिण आहे ! याची प्रचीती येते. पण आशा सुटलेली नसते. त्याच्या म्हणजे नायकाच्या संघर्षाची परिसीमा झालेली असते. त्याने आयुष्याचा खूप मोठा अनुभव घेतलेला असतो. त्या अनुभवाने त्याच्या आतून काही बदल घडवलेले असतात. कदाचित त्याचे ध्येय त्याला मिळणार नाही पण तरीही तो खूप काही मिळवून असतो, अनुभवाचं संचित जे मिळणार आहे किंवा नायक मिळवणार आहे त्या पेक्षा जास्त मोलाच असत.
कथेतल्या आता पर्यंतच्या प्रवासात काही नाती पणाला लागलेली असतात. काही मित्र ? कदाचित प्रेयसी ? कदाचित आई वडील काका मामा ह्या लोकांची पारख झालेली असते. काहीनी सोबत निभावलेली असते …… तर काही सोडून गेलेले असतात. काही नात्यासाठी नायकाने केलेले बलिदान वाया गेलेले असते, काही महत्व न दिलेले नाते संबध जवळ आलेले असतात. खूप काही कथेतून मिळालेले आणि खूप काही दुरावलेले असते. अगदी एका संपूर्ण आयुष्या सारखा अनुभव किंवा एका संपूर्ण आयुष्या एवढा अनुभव नायकाला मिळालेला असतो. आता ज्या ध्येयासाठी प्राण पणाला लावले ते ह्या क्षणी व्यर्थ वाटू लागते. पण तरीही आशा पूर्णत: विझलेली नसते. आणि जे दुष्प्राप्य वाटते ते तो पुन्हा प्राण पणाने लढून मिळवणार आहे. कसे ते ह्या तिसऱ्या भागात होणाऱ्या मोठ्या संघर्षा तून बघायला मिळणार आहे.
तिसऱ्या भागाची सुरवात बहुदा ह्या खालच्या बिंदू पासून होते, मी बहुदा असे म्हणतो आहे. कारण हा पक्का अढळ असा नियम नाही. तुमची कथा कदाचित तुम्हाला तस करू देणार नाही तर तुम्ही बळजबरी करू नये. पण सरसकट पाने बहुदा असे होते किंवा असावे.
मग जो शेवटचा संघर्ष सुरु होतो तो climax कडे जातो. climax शेवटचा अतिटतीचा सामना असतो. क्रिकेट मध्ये दोन ओव्हर बाकी असताना हाती विकेट नाही आणि १५ रन करायचे आहेत होवू शकतात पण नाही होवू शकत याचीही तितकीच शक्यता असते. किंवा पन्नास टक्क्या पेक्षा जास्त शक्यता हरण्याची असते. आणि लढाई होते. आता हर म्हणजे हार च आहे आता दुसरा डाव टाकता येणार नाही.
आता प्रेयसी नायकाला नाही मिळाली तर पुन्हा मिळूच शकणार नाही. तिच्या लग्नात climax येतो आणि ऐनवेळी तो नायका सोबत पळून जाते. किंवा तिच्या बापाच हृदय परिवर्तन होत आणि तोच तिला पळून जायला सांगतो.
आता नायकाच्या हातून खलनायक वाचला तर पुन्हा बदल घेण्याचा चान्स मिळणार नाही पण अचानक कुणीतरी नायकाच्या हाती पिस्तुल देत आणि नायक खलनायकाला गोळ्या घालतो. खऱ्या अर्थाने समारोप होतो. नायक सोबत प्रेक्षक ही सुटतात. आणि तो अभागी क्षण येतो जो आम्हा प्रेक्षकांना पुन्हा त्याच रटाळ वास्तव जीवनात आणून सोडतो. दिवे लागतात एका जिवंत स्वप्नातून जाग येते. A sad moment when you return to your ordinary life after watching an awesome Movie.
भाग तीन लगान (Act Three with LAGAAN)
३२३ पैकी चार विकेट वर ९९ रन करून दुसरा दिवस संपतो. साऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भयाण उदासी

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होतो, इसर काका आणि भुवन - भुवन आपले ५० रन पूर्ण करतो आणि त्या आवेशात इसर काकाची क्षमता विसरतो. इसर काका दमतो धावू शकत नाही आणि रन आउट होतो. गुरण आणि गोळी ही पटापट जातात. ह्या निराशेत इस्माईल पुन्हा एक आशा घेवून येतो. त्याला रनर दिला जातो. गावातला लहान मुलगा, बाजी जमते. खेळ रंगत येतो. काही रन जमा होतात. आणि आवेशात धावण्याच्या तयारीत पुढे गेलेला मुलगा ………. बॉलर थबकतो. सारे आश्चर्याने पाहतात, तो स्टंप उडवतो. मुलगा रन आउट होतो. खूप मोठा आधार देवून पुन्हा खूप मोठा प्रश्न निर्माण करत इस्माईल परत जातो.
भुरा येतो पण त्याच्याकडून काय आशा करणार ? कशी बशी थोडी साथ निभावतो आणि रन आउट होत असलेल्या भुवनला वाचवण्या साठी स्वत: आउट होतो. त्याच आऊट होण त्याच्या व्यक्तिरेखेला उंची देवून जात. मग येतो कचरा …………. अपंग ! हा बल्लेबाजी कशी करणार ? साथ कशी देणार ? हा बटिंग एन्ड ला आला तर आउट होणार आणि खेळ खलास ! climax ची अटीतटी ची परिस्थिती situation कशी निर्माण केलेली आहे. कुठल्याही क्षणी सगळ काही संपू शकेल ! पण छोट्या छोट्या घटनांनी बारीक सारीक आधारावर खेळ पुढे पुढे सरकत राहतो. आणि प्रेक्षकांच्या आशा पालवत ठेवतो.
कचरा येतो बटिंग ला भुवन त्याला सुचवतो फक्त एक रन काढ.
कचरा रन न घेता तीन बॉल वाया घालवतो, टेन्शन वाढत जाते.
आणि कचरा एक रन घेतो भुवनला bating मिळते. पण तरीही पुन्हा एकाच घ्यावा लागणार कारण ओव्हर बदलणार असते. आणि तो मिळतो. आता सहा बॉल दहा रन !
भुवनला इंज्युअर करण्याचा प्रयन्त आणि त्यात भुवनला चार रान मिळतात.
आणि भुवन इंज्युअर होतो ------- एक रन आणि कचरा बटिंग एन्डला ! तीन बॉल पाच रन !
कचरा एक रन घे ! पण बॉल वाया जातो. फक्त दोन बॉल ………………….
पुन्हा कचरा मारू शकत नाही …… बॉल वाया ……. फक्त एक बॉल ……. पाच रन !
कचरा सिक्स मारेल ? शक्यता नाही ……… सर्वोच बिंदू ! प्रेक्षकांच्या पाठीचा कणा ताठ होतो. पापण्या झपकायच विसरतात. बॉल येतो कचरा मारतो -------- फक्त एक रन !
घोर निराशा ------- भुवन bat पकडून बसतो. सारे इंग्रज खुश होतात. तोच अस्पष्ट आवाज येतो. नो बॉल ! तो कुणी ऐकल्यासारखा नाही म्हणून पुन्हा “ नो बॉल “ आणि आशा पालवतात. भुवनला सिक्स मारण्याचा चान्स आहे. आणि तो मारणार नक्की !
बॉल येतो आहे. भुवनच्या साऱ्या शक्ती ऐकवटतात. सगळे चेहरे आठवातून सरकतात. तो जीव घेवून फटका मारतो. बॉल उंच जातो. रसेल कॅच घेण्यासाठी मागे मागे सरकतो आहे. कॅप्टन रसेल भुवनचा कॅच घेण्यासाठी झेपावतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनाची अवस्था काय होते ? हा कॅच सुटावा पण तो घेतो --------- आणि कॅच घेतो. प्रेक्षक गर्तेत पडतो. रसेल कॅच घेतलेला मिड शॉट मध्ये अर्धाच दिसतो. भुवन आउट झाला. पण हम्पायार चे हात सिक्स दाखवन्या साठी उंचावतात आणि दिसते कि रसेल बॉऊड्री च्या बाहेर उभा असतो.
आणि कळते कि कॅप्टन रसेल बॉंड्री च्या बाहेर उभा आहे. हा सीन लिहिण्यात आणि टेकिंग कॅमेरा वर्क सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे.
विजयाचा जल्लोष ……. समारोपाच भाष्य ! कॅप्टन रसेल च पुढे काय झाल ? एलिझाबेथ च काय झाल ? आणि भुवन च काय झाल ?
प्रेक्षक एका दिव्य विश्वातून बाहेर पडतो.
कथे संबधी काही महत्वाचे
आपली कथा परिणाम कारक होण्यासाठी काही बाबी कडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपली कथा खूप पाल्हाळीक होवू नये. तिच्या मूळ सूत्राला धरून ती जायला हवी. तिचा आपला स्वभाव असावा, आपली धाटणी, एक विशिष्ट व्यक्तित्व तिचे सांभाळले जावे यासाठी काही नियम लक्षात ठेवण्या सारखे आहेत.
अनावश्यक भाग गाळा
कधी कधी आपणास नाट्यपूर्ण वाटणारा प्रसंग कथेच्या दृष्टीने नगण्य असतो, काहीही महत्वाचा नसतो. वेगळाच कारणाने तो आपल्याला भावलेला असतो. जसे कुठल्या तरी हिट सिनेमा सारखा प्रसंग. कुठल्यातरी सुपरस्टार सारखा वाटणारा लूक. मान्यवर अक्टर ची आवड सांभाळण्या साठी , प्रोड्युसर ची पसंदी इ. काहीही कारण असते आणि आपणास तो भाग आवडतो पण तो कथेसाठी अजिबात महत्वाचा नसतो. अश्यावेळी आपण आपल्या कथेशी प्रामाणिक राहायला हवे असते. कारण आपला माय बाप प्रेक्षक आपली कथा अनुभवण्या साठी येणार असतो. प्रेक्षक कधीही कुण्या हिरो साठी किंवा एखाद्या सुपरहिट चित्रपटा च्या डूप्लीकेट सीन साठी सिनेमा हॉल मध्ये येत नाही. काही लोक येतात एखाद्या सुपर स्टार साठी पण ते त्या सुपरस्टार साठी येत नसून त्या स्टार चे चित्रपट बहुदा चांगले असतात म्हणून येतात. आणि हा चागला नसला तर ते नाकारतात. कथे ला पुढे नेणारे सीन फक्त कथेत असावेत हा पक्का नियम सदैव पाळावा. कथा परिणाम कारक झाली तरच सुपरस्टार आपली किंमत टिकवू शकणार आहे हे ध्यानात ठेवावे. कहाणीला पोषक नसणारा भाग निर्दय पणे वगळून टाकावा.
खूप स्पष्टीकरण टाळावे
आपल्या कथेत मधल्या व्यक्तिरेखा characters कधी कोणत्या ठिकाणी होत्या ? तो इतक्या वेळात ह्या ठिकाणी कसा पोहोचला ? समजा तो पोलिस अधिकारी आहे तर तो असे कसे करेल ? ह्या अश्या गोष्टींची कारण मीमांसा द्यायला हवी असते. पण हि कारण मीमांसा देण्या साठी खूप वेळ खर्ची घालू नये. आणि तितक्याश्या महत्व नसलेल्या गोष्टींची खूप स्पष्टीकरण देत बसू नये. त्यामुळे कथेमध्ये माहितीपटा चे स्वरूप येवून ती रटाळ वाटू शकते. त्यातली भावनिकता कमी होवू शकते. आजकाल प्रेक्षक बरेच हुशार झाले आहेत. बऱ्याच बारीक सारीक गोष्टी फक्त सुचावातच ते समजतात. उदा. चित्रपटात एखाद्या स्त्री ला ओकारी आली तर लगेच ती प्रेग्नंट असल्याचे त्यांना कळते, घड्याळ दाखवताच त्यांना कळते कि उशीर होतो आहे. जास्त स्पष्टी कारण देण्या मध्ये सिनेमाचा स्पीड कमी होवू शकतो. जाहिराती मध्ये ज्या प्रमाणे वेळ वाचवतात आणि फक्त आपल्या महत्वाच्या ध्येयावर प्रेक्षकांचे लक्ष टिकवून ठेवतात तसेच काहीसे चित्रपटात करायला हवे असते. कारण आजकाल पब्लिक कडे वेळ कमी असतो.
अनपेक्षित unexpected
आपल्या चित्रपटाचा अनुभव अनोखा अप्रतिम झाला तरच आपण यशस्वी होणार आहोत. आपल्या कथेतून हा अनुभव कसा व्यक्त होईल याचा ध्यास आपणास लागला पाहिजे. काही अनपेक्षित वळण कथेत आली पाहिजेत. हि अनपेक्षितता खूप जास्त नको व्हायला आणि खूप अपेक्षित पण नको राहायला. अपेक्षित अस काही दाखवता दाखवता अचानक कुतूहल जागृत करेल, आश्चर्याचा धक्का देवून सुखावेल अशी रचना जमली पाहिजे. धक्क्या वर धक्के देणे म्हणजे सुखावणे नव्हे. उगाच प्रेक्षकांना कोड्यात टाकणे न पटणारे वळण कथेला देणे टाळावे. अर्थात आजकाल चालणारे रिमेक पहिले तर हे म्हणणे हास्यास्पद वाटेल. रिमेक पेक्षा आजकाल केवळ असेम्ब्ली केली जाते त्यात काही सीन हिरोला हवे असलेले काही हिरोइन साठी काही गाणी ठरलेली उदा. आयटम सॉंग. अश्या प्रकारची फायटिंग, अश्या प्रकारची अक्शन इ. अनेक गोष्टी. पण हे सिनेमा साठी फार काळ चालणार नाही. हा गल्लाभरू शोर्ट कट असू शकतो पण चिर स्मृती ठेवणारा Milestone ठरू शकणारा चित्रपट जर करायचा असेल तर खूप कौशल्य वापरून काम केले पाहिजे.
पुढील भागातून आपण सीन कसा करायचा ? का करायचा ? आणि तो कसा असावा ह्या विषयी माहिती पाहू. प्रिय वाचकांनी काही प्रश्न विचारावेत अशी अपेक्षा आहे. ह्या लेखन व्यापाचा खरोखर कोण कोण किती फायदा घेत आहे याचा अंदाज यावा. प्रश्न पडल्या शिवाय कोणतीही गोष्ट सखोल समजत नाही. असे माझे मानणे आहे. कृपया .
khupach mahatvachi mahiti milali Thanks ekhadi katha asel tar aapnala dakhavu shakto ka kiva konala bhetave lagel pls
उत्तर द्याहटवाkhupach mahatvachi mahiti milali Thanks ekhadi katha asel tar aapnala dakhavu shakto ka kiva konala bhetave lagel pls
उत्तर द्याहटवाआपण माझ्या लिखाणाचा उपयोग केला आनंद वाटला. आपण कुठे असता ? नाशिक च्या जवळपास असाल तर फोन करून भेट माझा न. ९४२३०९२०६२ आहे किंवा मुंबईत भेटा !
उत्तर द्याहटवानमस्ते सर आपन दिलेली माहिती खुप महत्वाची आहे वाचून खुप भारी वटल
हटवासर खूप माहिती मिळाली यामधुन
उत्तर द्याहटवामला एक लघुपट करायचा आहे कथा-पटकथा-संवाद या गोष्टी तयार आहेत कॅमेरामन ही तयार आहे.आम्ही सर्वजण नविन आहोत .माहिती द्यावी
दामोदर गुंजाळ
। 9657247411
सर ऊत्तर नाही मिळाले अजुन
उत्तर द्याहटवाRespected Madam/Sir,
उत्तर द्याहटवाSeasons Greetings !
We need to do a commercial-viable-film on Nepali activities & matters, as below - pl' see & reply soonest, thanx.
We've a highly potential autobiography of a most reputed, upcoming woman RTI-&-AntiCorruptions activist is Ms.Sharada JHA (her mob': is +9779818484255, do speak to her in this matter as she speaks hindi well) of Kathmandu-Nepal, who is presently regarded as Sri.AnnaHAZARE of Nepal, whose autobiography of-350-paged, titled 'dharatal' in nepali-language, costing Rs.400/- is just released, it exposes scams&scandal&frauds&rapes&victimization&DomesticViolence of many dirty men of Nepal who r now BigWigs & LeadingPolitiacins & so dharatal exposes & brings all these crimes&events in limelight & is a hot selling book in nepal, while a Bombay-based nepali-Film-Director/Producer/Actor is Mr.MurliDhar of Charkop-Sector-2, is clearly of opinion that dharatal must be turned in to a motion-film immediately & Murli thinks such a film will be a good & commercially a great success, not only in asia but globally, since for first ever such explotational films'll be shown to the world, so we need to immediately proceed/write a film-script, complete-film-development strategies, budgeting & do fund'raising & fix various arrangements for making a film on dharatal.
hence this note, so pliz ring back to me & we'll fix rest of matters soonest.
Awaiting to hear from you. Meanwhile speak to me then Ms.Jha & inform me her feedback in the matter with you, so as to proceed ahead immediately, if you wish.
W’Rehgards|B’Wishes
from –
Ar’.Atul KOTA
Mob' | W'App : 9637771115
(e’m: kota.architects@gmail.com)
Mumbai-Sion-Charkop-S8
मी एक सुंदर कथा लिहिली,निर्मात्याकडे जाणारच होतो,तत्पूर्वी आपलं लिखाण वाचलं
उत्तर द्याहटवाखरंच माझं खूप नुकसान होता होता
वाचलं
खूप खूप धन्यवाद
।
खुपच छान...
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर ...!!
उत्तर द्याहटवामनापासून आवडले....!!
सर गीत लेखना विषयी पण सविस्तर लिहा.....!!
वाचायला आवडेल.
नमस्ते सर, मला चित्रपट कथा लिहायची खूप आवड आहे व माझ्याकडे काही नवीन कथा सुध्दा आहे ज्यावर खूप छान मराठी / हिन्दी चित्रपट बनू शकतो.. क्रुपया मला यापुढे काय कराव मार्गदर्शन कराल ही विनंती.. धन्यवाद सर.. vishnu dhoble 8379058723
उत्तर द्याहटवाडॉक्टर साहेब नमस्ते
उत्तर द्याहटवामी प्राचार्य प्रणित देशमुख
आपले लिखाण वाचले आणि ते मनोमन भावले.
मी स्वानुभवातुन एक मराठी चित्रपट कथा लिहिली आहे.
मी ती अपणापर्यंत कशी पोहचऊ शकतो?
आणि आपण माझ्या कथेबद्दल आपले मत सांगून मार्गदर्शन कराल काय?
pleae reply
My number
उत्तर द्याहटवा9689788903
Pranit Deshmukh
My number
उत्तर द्याहटवा9689788903
Pranit Deshmukh
डॉक्टर साहेब नमस्ते
उत्तर द्याहटवामी प्राचार्य प्रणित देशमुख
आपले लिखाण वाचले आणि ते मनोमन भावले.
मी स्वानुभवातुन एक मराठी चित्रपट कथा लिहिली आहे.
मी ती अपणापर्यंत कशी पोहचऊ शकतो?
आणि आपण माझ्या कथेबद्दल आपले मत सांगून मार्गदर्शन कराल काय?
pleae reply
9689788903
डॉक्टर साहेब नमस्ते
उत्तर द्याहटवामी प्राचार्य प्रणित देशमुख
आपले लिखाण वाचले आणि ते मनोमन भावले.
मी स्वानुभवातुन एक मराठी चित्रपट कथा लिहिली आहे.
मी ती अपणापर्यंत कशी पोहचऊ शकतो?
आणि आपण माझ्या कथेबद्दल आपले मत सांगून मार्गदर्शन कराल काय?
pleae reply
9689788903
अत्यंत सुरेख माहिती
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे.एकदम चांगली माहिती दिली आहे.धन्यवाद..
उत्तर द्याहटवाखूप छान लेख आहे.एकदम चांगली माहिती दिली आहे.धन्यवाद..
उत्तर द्याहटवाhallo sir
उत्तर द्याहटवाDOCTOR SIR NAMASKAR,
उत्तर द्याहटवाAPAN CHITRAPATAVISHYI DILELI MAHATWAPURN MAHITI VACHALI VA MANAT UTHANARYA SHANKACHE VADAL SHANT JHALE, MANAPASUN DHANYAWAD !!
MI KAHI KATHA MAJHYA PARINE VA THODYAPHAR DYANANE LIHILELYA AAHET, TARI APANANS EK VINANTI AAHE KI TYA KATHA APANAPARYAT KASHYA POHCHTIL, MARG SUCHVAVA
MAJHA ekviraconsultancy@gmail.com ha gmail aahe
whats up no. 8655514169
DOCTOR SIR NAMASKAR,
उत्तर द्याहटवाAPAN CHITRAPATAVISHYI DILELI MAHATWAPURN MAHITI VACHALI VA MANAT UTHANARYA SHANKACHE VADAL SHANT JHALE, MANAPASUN DHANYAWAD !!
MI KAHI KATHA MAJHYA PARINE VA THODYAPHAR DYANANE LIHILELYA AAHET, TARI APANANS EK VINANTI AAHE KI TYA KATHA APANAPARYAT KASHYA POHCHTIL, MARG SUCHVAVA
MAJHA ekviraconsultancy@gmail.com ha gmail aahe
whats up no. 8655514169
सर, स्क्रिप्ट लेखन क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या पिढीसाठी तुमचे हे लेखन मार्गदर्शक ठरणारे आहे.
उत्तर द्याहटवाशॉर्ट फिल्म लेखन कसे करावे याविषयीही आपण सखोल मार्गदर्शन करावे. ही विनंती.
कथा,पटकथा कशी असावी य़ाचे मुर्तीमंद उदाहरण म्हणजे आपला सुदंर लेख
उत्तर द्याहटवाकथा,पटकथा कशी असावी य़ाचे मुर्तीमंद उदाहरण म्हणजे आपला सुदंर लेख
उत्तर द्याहटवाया लेखामुळे मनातील सर्व शंका आणि प्रश्न मिटले,एक प्रश्न आहे की शक्य असेल तर वेगवेगळ्या सिनेमांची पटकथा मिळवून आपण त्यावर भाष्य करावं....👌👌👌
उत्तर द्याहटवाया लेखामुळे मनातील सर्व शंका आणि प्रश्न मिटले,एक प्रश्न आहे की शक्य असेल तर वेगवेगळ्या सिनेमांची पटकथा मिळवून आपण त्यावर भाष्य करावं....👌👌👌
उत्तर द्याहटवासर एखादी पटकथा उदाहरण म्हणून द्या.
उत्तर द्याहटवासर एखादी चाचांग मूवी ची कथा लिहिण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे
उत्तर द्याहटवासर तुम्ही खूप छान माहिती दिली त्यातली MDQ तर फारच छान... मी नवीन कथा लिहीत आहे
उत्तर द्याहटवासर आपण फारच छान माहिती दिलीत धन्यवाद.. MDQ
उत्तर द्याहटवाफारच छान.. .मी पण नवीन कथा लिहीत आहे बघू किती जमतंय ..
डॉ साहेब तुमचा फोन न दय चर्चा करत येईल माझा न 9011888559 मेसेज करा
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाI like it so thanks gide me.....
उत्तर द्याहटवाKhup chan Pandhanitine flim script baddal mahiti dilit sir khup bar vatala khup kahi shikayla milala so thank you sir
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवानमस्ते सर आपन दिलेली माहिती खुप महत्वाची आहे वाचून खुप भारी वाटले
उत्तर द्याहटवाWow Chan vatli khup Chan ahe
उत्तर द्याहटवाडाँ.साहेब नमस्कार मला कमी बजेट असलेला आदीवासी कल्चर वरील चित्रपट बनवायचा आहे.
उत्तर द्याहटवामी कथा लिहली आहे तीचे मुल्यांकन आपल्या कडुन होऊ शकेल काय? 8605133099
Kuppppp critical mahiti sopi krun sangitlit sir!aaple mnapasun aabhar....
उत्तर द्याहटवाचित्रपट कथा लेखन आणि पटकथा लेखन याविषयी विस्तृत आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या लेखाद्वारे मिळाली ..नक्कीच कथेला सम्रुद्ध करण्यात आणि धे्याला शिखरावर पोहचविण्यासाठी याचा उपयोग होईल यात शंका नाही... धन्यवाद सर माझ्या सारख्या नवलेखकासाठी ही संजिवनी आहे ...आभारी आहोत....
उत्तर द्याहटवाNice sir congratulations.
उत्तर द्याहटवाउत्तम माहिती दिलीये.
उत्तर द्याहटवासर खूपच छान माहीती मिळाली ज्ञानात भर पडली चित्रपटाची कथा कशी असावी उत्कंठा कशी वाढवावी व गुंता कसा सोडवावा याबद्दल बहुमोल मार्गदर्शन झाले .
उत्तर द्याहटवाखूप अभ्यास पूर्ण लेख आहे फिल्म की कहाणी केस लिखे
उत्तर द्याहटवाविपुल रावल यावर हा लेख आधारित आहे पण खूप मराठी त असल्याने अधिक समजला
आपण खूपच मोलाचे मार्गदर्शन केले आहे. नवोदितांना ह्याचा उपयोग होईलच. आपण असेच मार्गदर्शन करत रहावे.
उत्तर द्याहटवाSir mala pan script writing karychi ahe ter thodas gaidance milel ka
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लिखाण मनाला भावेल अशा पद्यतीने मांडले
उत्तर द्याहटवाखूप खूप छान व विस्तृत माहिती दिलीत. या माहितीचा सर्व लेखकांना व नवोदितांना निश्चितच चांगला उपयोग होईल.
उत्तर द्याहटवाKhup chchan lekh ahe sir wachun ajun knowledge milale mazi film just Berlin international film festival madhe geliy dusrya script warti kam chalu ahe wachal tar wachal ya ukti pramane hi information khup chchan milali abhari ahot film writer director sajeet rasul mulani from Pune 8010995585🙏💐
उत्तर द्याहटवाChchan 💐
हटवाStory-screeplay-Dialogue is very well explained with the example of LAGAAN FILM. Thank u very much sir for sharing ur knowledge n experience in this field.it will be very useful for aspiring Writers, Directors, Producers.
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवा